भारत – पाकिस्तानमध्ये युद्धविराम, भारताने आपल्या अटींवरती केला युद्धविराम

भारत – पाकिस्तानमध्ये युद्धविराम, भारताने आपल्या अटींवरती केला युद्धविराम

सैन्य कारवाई थांबवण्यावर दोन्ही देश सहमत मात्र दहशतवादाच्या मुद्दयावर कोणतीही तडजोड नाही – परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांची माहिती.

एनएसए अजित डोवाल पंतप्रधान

मोदींच्या भेटीला.

१२ मे रोजी १२ वा. दोन्ही डीजीएमओंमध्ये चर्चा होणार.

दुपारी ३:३५ वा. पाकिस्तानने भारताशी संपर्क साधला.

IPRoyal Pawns