वीज उपकेंद्रात बिघाड

वीज उपकेंद्रात बिघाड,
मुंबई-ठाण्यासह डोंबिवली, अंबरनाथमध्ये बत्ती गुल!
आज सकाळी ठाणे शहर, अंबरनाथ, बदलापूर आणि मुंबईतील काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणच्या वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे.

IPRoyal Pawns